ती " ची पहिली वेळ .......
खरं तर बऱ्याच कालखंडानंतर पाहिल्यांना लिखाणाचं शस्त्र हातात घेतलं . मग लिहिण्या आधी प्रश्न पडला की नेमकं कशावर लिहायचं बरं ? विचार आला कॉलेज मधल्या प्रेमासाठी असुसलेल्या प्रेमवेड्या मुलांवर लिहावं ? आयुष्यापेक्षा मार्कंना सिरीयस घेणाऱ्या अभ्यासू मुलांबद्दल ? मुलींपेक्षा जास्त भाव खाणाऱ्या कॅडबरीवर लिहावं की आशा मुलींच्या एका साध्या लूक ने ,हीच आपल्या आयुष्याची साथीदार आशा गोड भयंकर गैरसमजात वावरणाऱ्या भोळ्या मित्रांवर . पण नंतर म्हटलं जरा वेगळी बाजू मांडुन बघूया . नाण्याची एक बाजू सगळेच बघतात पण लोक दुसऱ्या बाजूने विचार करायला थोडा आळशी पणा करतात मला तीच दुसरी बाजू कायम सोप्या शब्दात मांडायला आवडते.
मी FY ला आल्या पासून जेव्हा माझ्या मित्रांसोबत एकत्र असतो . तेव्हा 3 वर्षात अनेकदा हा विषय येतो तो म्हणजे "ती "चा . आणि "ती " अशी नव्हती रे . खरं तर प्रत्येक भेटीत कुणाच्या ना कुणाच्या ओठावर हे वाक्य येतंच. चर्चेचा विषय पार IPL पासून सुरू होऊन हिरोशिमा नागासाकी पर्यंत जाऊन हिंडून आला तरी शेवटी येतो "ती" च्या वर. खरं तर प्रत्येक मुलाच्या आयुष्यात "ती" चं महत्व अनन्य साधारण आहे. तिच्या काळजी ने तो तिच्या पावित्र्याचे दाखले सगळ्यांसमोर देत असतो . हीच कदाचित मुलांमधली खंत असावी. मी जेव्हा माझ्या मित्रांबरोबर गप्पा मारतो . तेव्हा सगळे माझ्याकडे एक एक भयंकर असे प्रश्न घेऊन येतात , ते प्रश्न म्हणजे "ती" Fy ला कॉलेज ला आली तेव्हा खूप साधी होती अगदी कुणाशी बोलायची नाही ,नंतर इतकी कशी बदलली ? एवढी वाया कशी गेली ? तिची अक्कल कुठे गेलेली? त्याने तिची पूर्ण वाट लावली ! तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. असे प्रश्नांचे भडिमार होतात. मग या सगळ्यांना उत्तर देणे तर आपले परम कर्तव्य आहे. त्या शिवाय त्यांच्या बिचारांच्या जीवाला शांतता कशी मिळणार?
खरं पूर्वी पासून माझं आयुष्य रंगमंचाशीच निगडित आहे. आणि माझे बहुतांशी मित्र सुद्धा याच क्षेत्रातले आहेत. याच्या मुळेच माझ्यासोबत आहेत. मग म्हटलं एवढ्या गहन विषयाची उकल रंगमंचाच्या माध्यमातून करू नाही का!! खरं तर कुठलीही मुलगी वाईट नसते पण तीच आजूबाजूचं वातावरण "ती"ला बदलायला भाग पाडत . हेही खरं. याची उकल करताना पडदा उघडून रंगमंचाकडे वळू.
ज्याने त्याने आयुष्यात पहिल्यांदा स्टेज वर पाऊल ठेवलंय त्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे। की तुमचं पाहिलं सादरीकरण होण्याच्या 5 मिनिटे आधी स्टेज वर पाउल ठेवण्या आधी तुमची मानसिकता कशी होती?? पोटात प्रचंड गोळा येत होता ना? खूप भीती वाटत होती हातपाय थरथरत होते? बापरे मी हे वाक्य चुकले तर लोक काय म्हणतील ? माझ्यावर हसतील का? असे प्रचंड प्रश्न येत होते ना? मग शेवटी स्टेज वर पाहिलं पाऊल पडतं . आणि सादरीकरण करताना सगळी ती भीती संपते . प्रयोग सुखरूप पार पडतो नंतर जीवाला खूप समाधान मिळतं. जीव शांत होतो . आता कणभर कॉन्फिडन्स अजून वाढलेला असतो .मग दुसऱ्या प्रयोगाची वेळ येते , त्यावेळी सुद्धा पोटात गोळा येतो , लोकांची भीती वाटते ।पहिल्या वेळी तर वाचलो दुसऱ्या वेळी आपण चुकलो तर ? पण पहिल्या वेळेपेक्षा थोडी कमी भीती वाटते . मग तो ही प्रयोग यशस्वी होतो. त्यानंतर ही जीवाला आंतरिक समाधान मिळतं. मग तिसऱ्या प्रयोगाला तीच भीती कमी होते जगाची परवा तेव्हा कमी सतावते . पुढे जसजसे प्रयोग होत जातात तशी आपली भीती कमी कमी होत जाते. शेवटी अशी वेळ येते की दिग्दर्शकाला स्वतःहून सांगतो .चल रेडी आहे काय ते सुरू कर । बेल दे. आशा भीती आणि भावना शून्य अविर्भावात आपण चटकन बोलतो . तेव्हा काहीही वाटत नसत.शरीर फक्त मेकॅनिकली काम करत असत. भावना बोथट होतात.
याचाच संदर्भ माझ्यामते "ती "च्या पहिल्या वेळेपासून जोडता येईल . ज्या व्यक्तीच्या आहारी ती गेलेली असते त्याच तिच्या पेक्षा तिच्या शरीरावर जास्त प्रेम असत . आणि यातूनच तिची पहिली वेळ येते . तिला त्यावेळी प्रचंड भीती वाटते .लोकांची ,स्वतःची . अगदी मोठे विचार येतात ।मग मी प्रेग्नंट वैगेरे झाले तर? अस झालं तर तस झालं तर? पण नंतर प्रयोग सादर होतो.. हा प्रयोग तिच्या चारित्र्याशी केलेला असतो. त्यानंतर त्याला समाधान मिळतं. मग ही मालिका पुढे सुरू होते ." ती" च्या दुसऱ्या वेळी सुद्धा तिला खूप भीती वाटत असते पण दिग्दर्शक हा चलाख पणे तिची समजूत काढण्यात यशस्वी होतो. आणि थोड्या कमी भीतीने दुसरा प्रयोग ही यशस्वी होतो .पुढे तिलाही याची सवय होते आवड निर्माण होते .शेवटी अशी वेळ येते की तिच्या भावना पूर्णपणे संपुष्टात येतात. उरत ते फक्त शरीर.तिला काहीही वाटत नाही . सारखा दिखाव्याचा मेक अप लावून त्याच ही तेज कमी होत.यात मात्र विजयी झालेला असतो एक व्यक्ती तो म्हणजे "ती"ला पहिल्यांदाकाम करण्यासाठी भाग पडणारा दिग्दर्शक .. शरीराचा उपभोग घेऊन भावनेचा खून करणारा व्यक्ती. यही सब गेम चेंज करता है ।माझ्या या उदाहरणावरून सुज्ञ मुलांना नक्की चांगल्या पद्धतीने समजण्यासारख आहे. गल्ली गल्लीतली फालतू नाटकं करण्यापेक्षा एकदाच आदर्श नटसम्राट करा. माझं नाटकावर प्रचंड प्रेम आहे. म्हणून या माध्यमातून मी हे उदाहरण दिलंय. यातुम त्याला कमी लेखण्याचा उद्देश नाही ।पण हे माध्यम मला दुसरी बाजू मांडण्यासाठी सक्षम वाटलं . आणि हे लिखाण संपूर्ण स्त्री विषयी नाहीये .फक्त"ती " च्या विषयी आहे. जी की तिच्या विषयी खूप तळमळ वाटते. " ती "च्या विषयी आहे तिची ही पहिली वेळ नको येऊ देत अस वाटत.माझं फक्त एकच सांगणं आहे आणि हे अत्यंत महत्वाच आहे.मुलींनो नाटकात आणि आयुष्यात दिग्दर्शकाला आणि प्रचंड महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाची निवड ही विचार करून करा. दिग्दर्शक आपली वाट लावू ही शकतो आणि दाखवू ही शकतो...मी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून काम करेन पण एक आदर्श वाट दाखवणारा "तो" दिग्दर्शक फक्त"ती"च्या साठी. त्यामुळे दिग्दर्शकचा विचार नक्की करा.
खरं तर बऱ्याच कालखंडानंतर पाहिल्यांना लिखाणाचं शस्त्र हातात घेतलं . मग लिहिण्या आधी प्रश्न पडला की नेमकं कशावर लिहायचं बरं ? विचार आला कॉलेज मधल्या प्रेमासाठी असुसलेल्या प्रेमवेड्या मुलांवर लिहावं ? आयुष्यापेक्षा मार्कंना सिरीयस घेणाऱ्या अभ्यासू मुलांबद्दल ? मुलींपेक्षा जास्त भाव खाणाऱ्या कॅडबरीवर लिहावं की आशा मुलींच्या एका साध्या लूक ने ,हीच आपल्या आयुष्याची साथीदार आशा गोड भयंकर गैरसमजात वावरणाऱ्या भोळ्या मित्रांवर . पण नंतर म्हटलं जरा वेगळी बाजू मांडुन बघूया . नाण्याची एक बाजू सगळेच बघतात पण लोक दुसऱ्या बाजूने विचार करायला थोडा आळशी पणा करतात मला तीच दुसरी बाजू कायम सोप्या शब्दात मांडायला आवडते.
मी FY ला आल्या पासून जेव्हा माझ्या मित्रांसोबत एकत्र असतो . तेव्हा 3 वर्षात अनेकदा हा विषय येतो तो म्हणजे "ती "चा . आणि "ती " अशी नव्हती रे . खरं तर प्रत्येक भेटीत कुणाच्या ना कुणाच्या ओठावर हे वाक्य येतंच. चर्चेचा विषय पार IPL पासून सुरू होऊन हिरोशिमा नागासाकी पर्यंत जाऊन हिंडून आला तरी शेवटी येतो "ती" च्या वर. खरं तर प्रत्येक मुलाच्या आयुष्यात "ती" चं महत्व अनन्य साधारण आहे. तिच्या काळजी ने तो तिच्या पावित्र्याचे दाखले सगळ्यांसमोर देत असतो . हीच कदाचित मुलांमधली खंत असावी. मी जेव्हा माझ्या मित्रांबरोबर गप्पा मारतो . तेव्हा सगळे माझ्याकडे एक एक भयंकर असे प्रश्न घेऊन येतात , ते प्रश्न म्हणजे "ती" Fy ला कॉलेज ला आली तेव्हा खूप साधी होती अगदी कुणाशी बोलायची नाही ,नंतर इतकी कशी बदलली ? एवढी वाया कशी गेली ? तिची अक्कल कुठे गेलेली? त्याने तिची पूर्ण वाट लावली ! तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. असे प्रश्नांचे भडिमार होतात. मग या सगळ्यांना उत्तर देणे तर आपले परम कर्तव्य आहे. त्या शिवाय त्यांच्या बिचारांच्या जीवाला शांतता कशी मिळणार?
खरं पूर्वी पासून माझं आयुष्य रंगमंचाशीच निगडित आहे. आणि माझे बहुतांशी मित्र सुद्धा याच क्षेत्रातले आहेत. याच्या मुळेच माझ्यासोबत आहेत. मग म्हटलं एवढ्या गहन विषयाची उकल रंगमंचाच्या माध्यमातून करू नाही का!! खरं तर कुठलीही मुलगी वाईट नसते पण तीच आजूबाजूचं वातावरण "ती"ला बदलायला भाग पाडत . हेही खरं. याची उकल करताना पडदा उघडून रंगमंचाकडे वळू.
ज्याने त्याने आयुष्यात पहिल्यांदा स्टेज वर पाऊल ठेवलंय त्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे। की तुमचं पाहिलं सादरीकरण होण्याच्या 5 मिनिटे आधी स्टेज वर पाउल ठेवण्या आधी तुमची मानसिकता कशी होती?? पोटात प्रचंड गोळा येत होता ना? खूप भीती वाटत होती हातपाय थरथरत होते? बापरे मी हे वाक्य चुकले तर लोक काय म्हणतील ? माझ्यावर हसतील का? असे प्रचंड प्रश्न येत होते ना? मग शेवटी स्टेज वर पाहिलं पाऊल पडतं . आणि सादरीकरण करताना सगळी ती भीती संपते . प्रयोग सुखरूप पार पडतो नंतर जीवाला खूप समाधान मिळतं. जीव शांत होतो . आता कणभर कॉन्फिडन्स अजून वाढलेला असतो .मग दुसऱ्या प्रयोगाची वेळ येते , त्यावेळी सुद्धा पोटात गोळा येतो , लोकांची भीती वाटते ।पहिल्या वेळी तर वाचलो दुसऱ्या वेळी आपण चुकलो तर ? पण पहिल्या वेळेपेक्षा थोडी कमी भीती वाटते . मग तो ही प्रयोग यशस्वी होतो. त्यानंतर ही जीवाला आंतरिक समाधान मिळतं. मग तिसऱ्या प्रयोगाला तीच भीती कमी होते जगाची परवा तेव्हा कमी सतावते . पुढे जसजसे प्रयोग होत जातात तशी आपली भीती कमी कमी होत जाते. शेवटी अशी वेळ येते की दिग्दर्शकाला स्वतःहून सांगतो .चल रेडी आहे काय ते सुरू कर । बेल दे. आशा भीती आणि भावना शून्य अविर्भावात आपण चटकन बोलतो . तेव्हा काहीही वाटत नसत.शरीर फक्त मेकॅनिकली काम करत असत. भावना बोथट होतात.
याचाच संदर्भ माझ्यामते "ती "च्या पहिल्या वेळेपासून जोडता येईल . ज्या व्यक्तीच्या आहारी ती गेलेली असते त्याच तिच्या पेक्षा तिच्या शरीरावर जास्त प्रेम असत . आणि यातूनच तिची पहिली वेळ येते . तिला त्यावेळी प्रचंड भीती वाटते .लोकांची ,स्वतःची . अगदी मोठे विचार येतात ।मग मी प्रेग्नंट वैगेरे झाले तर? अस झालं तर तस झालं तर? पण नंतर प्रयोग सादर होतो.. हा प्रयोग तिच्या चारित्र्याशी केलेला असतो. त्यानंतर त्याला समाधान मिळतं. मग ही मालिका पुढे सुरू होते ." ती" च्या दुसऱ्या वेळी सुद्धा तिला खूप भीती वाटत असते पण दिग्दर्शक हा चलाख पणे तिची समजूत काढण्यात यशस्वी होतो. आणि थोड्या कमी भीतीने दुसरा प्रयोग ही यशस्वी होतो .पुढे तिलाही याची सवय होते आवड निर्माण होते .शेवटी अशी वेळ येते की तिच्या भावना पूर्णपणे संपुष्टात येतात. उरत ते फक्त शरीर.तिला काहीही वाटत नाही . सारखा दिखाव्याचा मेक अप लावून त्याच ही तेज कमी होत.यात मात्र विजयी झालेला असतो एक व्यक्ती तो म्हणजे "ती"ला पहिल्यांदाकाम करण्यासाठी भाग पडणारा दिग्दर्शक .. शरीराचा उपभोग घेऊन भावनेचा खून करणारा व्यक्ती. यही सब गेम चेंज करता है ।माझ्या या उदाहरणावरून सुज्ञ मुलांना नक्की चांगल्या पद्धतीने समजण्यासारख आहे. गल्ली गल्लीतली फालतू नाटकं करण्यापेक्षा एकदाच आदर्श नटसम्राट करा. माझं नाटकावर प्रचंड प्रेम आहे. म्हणून या माध्यमातून मी हे उदाहरण दिलंय. यातुम त्याला कमी लेखण्याचा उद्देश नाही ।पण हे माध्यम मला दुसरी बाजू मांडण्यासाठी सक्षम वाटलं . आणि हे लिखाण संपूर्ण स्त्री विषयी नाहीये .फक्त"ती " च्या विषयी आहे. जी की तिच्या विषयी खूप तळमळ वाटते. " ती "च्या विषयी आहे तिची ही पहिली वेळ नको येऊ देत अस वाटत.माझं फक्त एकच सांगणं आहे आणि हे अत्यंत महत्वाच आहे.मुलींनो नाटकात आणि आयुष्यात दिग्दर्शकाला आणि प्रचंड महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाची निवड ही विचार करून करा. दिग्दर्शक आपली वाट लावू ही शकतो आणि दाखवू ही शकतो...मी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून काम करेन पण एक आदर्श वाट दाखवणारा "तो" दिग्दर्शक फक्त"ती"च्या साठी. त्यामुळे दिग्दर्शकचा विचार नक्की करा.
Kharach ase v4 far kami lok kartana distat ..nahi tr bakiche fakt chuka shodhun nav thevnyat busy astat.....khup mahatavacha ni nemkya shabdat motha vastav mandlays ...great
ReplyDeleteMast bhawa
ReplyDeleteछान लिहिलयस shailya
ReplyDeleteखरच खूप विचार करण्याजोगता विषय आहे शैलु.
ReplyDeleteRelate chaan Kel ahes...
ReplyDeleteखरच खूप छान लिखाण आहे शैलेश .... असच लिखाण आणि समाज प्रबोधनासाठी प्रयत्न कर ..... तुझा पुढील लिखाणासाठी आणि वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ....
ReplyDeleteKhup chan vichar aahe kharach prytekane natyachya dusarya bajucha vichar karava khup chan shailu da
ReplyDeleteHarach khup chan vichar ahe kharach prtyekane nanyachya dusarya bajucha vichar karava
ReplyDeleteKhup chan shailu da
Loved it!waiting for other new topics...shailuuu
ReplyDeleteBeing Ana Artist.... काळजााला भीडलं ❤
ReplyDeleteKhup chan da👌👌👌
ReplyDeleteKhup chan da👌👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteWa khup chan 1no asch chan chan lihit rha. Ani kharch 'TI'chi ti baju smjun ghen khup grjech ahe.
ReplyDeleteWa khup chan 1no asch chan chan lihit rha. Ani kharch 'TI'chi ti baju smjun ghen khup grjech ahe.
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteKhup mast...
ReplyDelete